
लालबहादूर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोंबर १९०४ साली मुगलसराय येथे झाला. लालबहादूर शास्त्री समंजस, विवेकी आणि नैतिक मुल्ये जपणारे होते. त्यांना अन्याय अजिबात सहन होत नसे. शिक्षण चालू असताना त्यांना महात्मा गांधीजींचे भाषण ऐकण्याचा योग आला. गांधीजींच्या भाषणाचा त्यांच्या जीवनावर प्रभाव पडला. ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान होते.
Sunday, 29 September 2024
लालबहादूर शास्त्री प्रश्नमंजुषा | Lalbahadur-Shastri-Quiz
Subscribe to:
Post Comments (Atom)
लाव्हा लॅम्प, फुग्याची डॉल, नॅचरल वॉटर फिल्टर | प्रयोगातून विज्ञानाचे ज्ञान | हसत खेळत विज्ञान
विज्ञान म्हणजे विद्यार्थी प्रयोगशाळेतच ते गुंतलेले हवे असे नाही. खरं म्हणजे विज्ञान आपण ठायी ठायी जगतो. विज्ञानाचे प्रयोग आपण दैनंदिन जीवनात...

No comments:
Post a Comment